BMC रणसंग्राम: महायुतीचे १३७-९० समीकरण फिक्स! पण बंडखोरांच्या ‘सुरुंगा’मुळे युतीची धाकधूक वाढली; आज माघारीचा शेवटचा दिवस
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचे १३७-९० असे जागावाटप निश्चित झाले आहे. मात्र, बंडखोर उमेदवारांनी आणि अजित पवारांच्या स्वतंत्र भूमिकेने युतीसमोर पेच निर्माण केला आहे.