Main Ad
Header AD Image
Breaking News

भारताचा अणू ऊर्जा ‘ब्लास्ट’! लोकसभेत SHANTI बिल मंजूर; २०४७ पर्यंत १०० GW चं लक्ष्य, पण सुरक्षिततेचं काय?

लोकसभेत SHANTI विधेयक मंजूर करून भारताने २०४७ पर्यंत १०० GW अणू ऊर्जेचे लक्ष्य ठेवले आहे. खाजगी कंपन्यांना अणू क्षेत्रात प्रवेश मिळणार असला तरी सुरक्षिततेच्या मुद्द्यावरून वाद पेटला आहे.