लोकशाही की घराणेशाही? BMC मध्ये ४३ नेत्यांच्या वारसांची ‘एन्ट्री’; निष्ठावान कार्यकर्त्यांचा पत्ता कट, मुंबईत ‘बंडखोरी’चा भडका!
मुंबई महापालिका निवडणुकीत ४३ हून अधिक नेत्यांच्या नातेवाईकांना तिकिटे मिळाल्याने घराणेशाहीचा वाद पेटला आहे. राहुल नार्वेकर, असलम शेख आणि नवाब मलिकांच्या कुटुंबात प्रत्येकी ३ तिकिटे देण्यात आली आहेत.